महाराष्ट्र
-

इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला: आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू, एकीकडं मुसळधार पाऊस व धुके दुसरीकडे १० ते १५ फुट मातीचा ढिगारा उपसायचे आव्हान ! जेसीबी, पोकलेनही पोहोचेणा; जवानांचे जीव धोक्यात घालून बचावकार्य !!
रायगड, दि. २० – आतापर्यंत १०३ लोकं आयडिंटीफाई झाले आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य मदतकार्य सुरु आहे.…
Read More » -

इर्शाळवाडीवर डोंगर कोसळून १० जणांचा मृत्यू, रायगडमध्ये पावसाचं थैमान ! ९८ जणांना वाचवण्यात यश, दरडीखाली २५ ते ३० घरे गाडल्या गेल्याची भीती !!
रायगड, दि. २० – राज्यात पावसाने जोर धरला असून कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर…
Read More » -

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, पुलावर पाणी आल्याने १०० गावे संपर्काबाहेर ! जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली, या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर !!
मुंबई, दि. १९ : जूनमध्ये रुसलेल्या वरूणराजाने जुलेच्या मध्याला जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काही भाग वगळता सर्वदूर…
Read More » -

शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार असल्याची घोषणा ! दुबार पेरणीची वेळ ओढवलेल्या बळीराजाला दिलासा !!
मुंबई, दि. 19 : राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ…
Read More » -

पोलिस भरती शारीरिक चाचणीत २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र, २३ जुलैला परीक्षा !
मुंबई, दि. १८ : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले…
Read More » -

शिक्षक भरतीबाबत न्यायालयाने स्थगिती उठवली, दोन टप्प्यांत शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू !
मुंबई, दि. 18 : शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून दोन टप्प्यांत शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू असल्याचे…
Read More » -

कायम शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लागू ! 61 हजार शिक्षकांना मूळ प्रवाहात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय !!
मुंबई, दि. 18 : ‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील पात्र तुकड्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर…
Read More » -

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सहाय्यकाने लाच मागितली ! शेतरस्त्याच्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी मागितले १० हजार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – शेतरस्त्याच्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकांनी दहा हजारांची लाच मागितली. याप्रकरणी…
Read More » -

कापसाच्या एचटीबीटी वाणाला परवानगी नसताना विक्री ! शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करण्याचे निर्देश !!
मुंबई, दि 17:- खत विक्रेते काही वेळेस शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक करतात.…
Read More » -

मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत धो धो बरसणार !
मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या…
Read More » -

भोकरदन पंचायत समिती कार्यालयातच घेतली ग्रामपंचायत सदस्याकडून लाच ! विहीर खोदकामाचे मस्टर काढण्यासाठी तांत्रिक सहायकाने ७ हजार घेतले !!
संभाजीनगर लाईव्ह, १७- विहीर खोदकामाचे मस्टर काढण्यासाठी तांत्रिक सहायकाने ग्रामपंचायत सदस्याकडून ७ हजारांची लाच घेतली. भोकरदन पंचायत समिती कार्यालयातच लाच…
Read More » -

पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाचा आपत्कालिन आराखडा तयार ! ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत !!
मुंबई, दि. 17- राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक…
Read More » -

सत्ताधारी आणि विरोधकांची अधिवेशनात आजपासून जुगलबंदी ! राष्ट्रवादीतील बंडानंतर सर्वाधिक आमदार कोणत्या गटाकडे ? सभागृहातील सिटिंग अरेजमेंटनंतर होणार स्पष्ट !!
मुंबई, दि. १७- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आश्यर्यकारक बंडानंतरच्या पावसाळी अधिवेशनात यंदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आजपासून चांगलीच जुगलबंदी रंगणार असण्याची शक्यता आहे.…
Read More » -

अंबाजोगाईत ११ जणांची दहशत पाहून व्यापाऱ्यांनी पाटापट दुकाना बंद केल्या ! भेळ आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या दोघां भावांना बेदम मारहाण !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – गाडा बंद केल्यानंतर बदामशेक दिले नाही या कारणावरून ११ जणांनी भेळ आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या दोघा…
Read More » -

राज्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता ! तालुकानिहाय दुबार पेरणीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. 15 : महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र…
Read More » -

राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींपैकी 500 गावांत व महापालिकेच्या 196 शाळांमध्ये स्किल सेंटर सुरू करणार !
मुंबई, दि. 15: मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे.…
Read More » -

एअर गनचा धाक दाखवून जालना देऊळगावराजा मार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर दरोडा ! अवघ्या चार तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या, जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई !!
संभाजीनगर लाईव्ह, १५- एअर गन आणि चाकूचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा घालणार्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या जालन्याच्या पोलिसांनी अवघ्या चार…
Read More » -

गायीच्या दुधाचा भाव ठरला, प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर ! अंमलबजावणीबाबत शासनास दरमहा अहवाल सादर करण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. १४ : राज्यात दूधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ…
Read More » -

आरटीओचा खासगी गाड्यांवर दंडुका: 4 हजार 277 खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई !
मुंबई, दि. 14 : राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी…
Read More » -

पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध
पुणे, दि. १४: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व…
Read More »



















