महाराष्ट्र
-
दुष्काळाचे संकेत: धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश !
मुंबई, दि. 22 : राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: आता खतांसाठी १०० टक्के अनुदान मिळणार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा !
मुंबई दि. २१ – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग…
Read More » -
दिव्यांगाची आरोग्य तपासणी करून त्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे देणार !
परभणी, दि. २० – जिल्ह्यातील गरीब व पात्र दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे मिळावीत यासाठी ALIMCO या केंद्र शासनाच्या…
Read More » -
सर्व तलाठ्यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश ! महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी; तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांचा मोबाईन नंबर दर्शनी भागात लावण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. २०- महसूल विभागातील अतिशय महत्त्वाचे व शासन आणि जनतेमधील दुवा असलेल्या तलाठ्यांसाठी राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय जारी…
Read More » -
तलाठी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात: तीन संशयितांकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल, हेडफोन जप्त !
मुंबई, दिनांक १९: राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून…
Read More » -
वकीलाने ३० हजारांची लाच मागितली, अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु ! गुन्ह्याचे तपास अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून मागितली लाच !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- गुन्ह्याचे तपास अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरोपी वकीलावर जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांत…
Read More » -
प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धा, पहिले बक्षिस 11 लाखांचे ! राज्यभरातील 50 हजार गोविंदांचा विमा उतरवला !!
मुंबई, दि.१९: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत…
Read More » -
जालन्यात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला मुलींच्या अश्लिल कृत्याचा पर्दाफाश ! पाचशे रुपयांत बंद कंपार्टमेंटमध्ये ३० ते ४० मिनिटे चालायचे अश्लिल चाळे !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – जालन्यात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला मुलींच्या अश्लिल कृत्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या…
Read More » -
सभा रद्द झाल्याबाबतच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या, शरद पवारांच्या सभेनंतर बीडमध्ये अजितदादा गटाच्या सभेचा धुरळा उडणार ! दादांची तोफ कुणावर धडाडणार, याकडे सर्वांच्या नजरा !!
बीड, दि. १९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा…
Read More » -
राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान !
मुंबई, दि. १९ : – उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना…
Read More » -
शेतकरी नवरा गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, भगिनीने हंबरडा फोडला ! धनंजय मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी !!
यवतमाळ दि. १९ – जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या…
Read More » -
शेतीच्या वादातून गज, काठी व कुऱ्हाडीने हल्ला, अंबड तालुक्यात तिघे जखमी ! दहीपुरी शिवारात उभ्या पिकावर रोटावेटर चालवला, १२ जणांवर गुन्हा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- शेतीच्या वादातून ११ ते १२ जणांनी तिघांवर कुऱ्हाड, गज व काठीने हल्ला चढवल्याची घटना जालना जिल्ह्यातील…
Read More » -
कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार ! प्रती क्विंटल ३५० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी अनुदान देण्याचा निर्णय !!
मुंबई, दि.१८: सन २०२३ या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना दिलासा…
Read More » -
अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय ! आठ हजार रुपयांपर्यंत दरमहा वाढ !!
मुंबई, दि. १८ : केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ…
Read More » -
सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार ! सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा निर्णय !!
मुंबई, दि. १७ – 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबविण्याचा…
Read More » -
महाराष्ट्रातील ठेवीदारांनी कोट्यवधी रुपये पतसंस्थेतून काढल्याने सहकार क्षेत्र हादरले ! खा. इम्तियाज जलील यांच्या आवाहनाला प्रतिसाद !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ : सहकारी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांचा प्रत्येक रुपया सुरक्षित आहे; आणि जर ते बुडाले तर सरकार…
Read More » -
अंगणवाडी सेविकांना रियल टाईम मॉनिटरीसाठी मोबाईल फोन, सीमकार्ड उपलब्ध करून देणार !
मुंबई, दि. १७- केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रमा राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अभियानात आता राज्याचा…
Read More » -
आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ, आता दरमहा ५०० रुपये मिळणार !
मुंबई, दि. १७ – शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ…
Read More » -
रेशनकार्डधारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय ! एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल !!
मुंबई, दि. १७- राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
Read More » -
अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्याचे निर्देश !
मुंबई, दि. 17 : अनुसूचित क्षेत्रासह राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार बालकांपर्यंत निश्चित प्रमाणात देण्यासंदर्भात तपासणी करावी. महिला व…
Read More »