महाराष्ट्र
-

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल !
मुंबई, दि. 17 : राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक…
Read More » -

संभाजीनगरच्या कोर्टात तडजोडीचे सात लाख जमा करण्यासाठी निघालेल्या बीड गेवराईच्या दोघांना पाचोडजवळ लुटले ! अंबड पोलिस स्टेशनमध्ये ७ जणांवर गुन्हा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह दि. १७- संभाजीनगरच्या कोर्टात तडजोडीचे सात लाख जमा करण्यासाठी निघालेल्या बीड गेवराईच्या दोघांना पाचोडजवळील धुळे सोलापूर हायवे…
Read More » -

महावितरणला ‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल पुरस्कार ! पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व डॉ. संतोष पटनींचाही गौरव !!
मुंबई, दि. १७ : सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यासाठी सुरु असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणसह पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र…
Read More » -

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार ! खंडोबाचीवाडी, कुंडल आणि टिकेकरवाडी ग्रामपंचायत प्रथम !!
नवी दिल्ली, दि. 17 : ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती…
Read More » -

इतक्या कडाक्याच्या उन्हात महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? राज ठाकरेंचा थेट सवाल
मुंबई, दि. १७ – काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे.…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन केला नाही, पण भाजपने नेमलेल्या राज्यपालांनी महापुरुषांची बदनामी केली !
नागपूर दि. १६ एप्रिल – आमची ही वज्रमूठ सभा ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे… विदर्भवासियांची वज्रमूठ आहे… ही ‘वज्रमूठ सभा’…
Read More » -

राज्यात उलट्या पायाचं सरकार आलं अन् गारपिट झाली ! संभाजीनगरच्या सभेनंतर यांनी गोमूत्र शिंपडले, तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती?
नागपूर, दि. १६ – आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार…
Read More » -

मदुराई वेरावळ आणि द्वारका मदुराई दरम्यान 21 विशेष रेल्वे गाड्या !
नांदेड, दि. १६ – दक्षिण रेल्वे ने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मदुराई- वेरावळ आणि द्वारका-…
Read More » -

उद्ध्वस्त कुटुंबांना वाचविण्याचं, दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं ! माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा !!
नवी मुंबई, दि. १६- धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी…
Read More » -

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान ! धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली: केंद्रीय मंत्री अमित शहा
नवी मुंबई, दि. 16 – वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे.…
Read More » -

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा, खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे: डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
नवी मुंबई, दि. १६ – माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार…
Read More » -

१५० फूट खोल दरीत बस कोसळली, १२ जणांचा मृत्यू ! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात !!
मुंबई, दि. 15- सुमारे १५० फुट खोल दरीत बस कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे…
Read More » -

अंगणवाडी, शाळेत आठवड्यातून एकदा जेवणात पौष्टीक तृणधान्यापासून बनवलेला सकस आहार देण्याचा विचार !
मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टीक तृणधान्य…
Read More » -

आली शासकीय योजनांची जत्रा, एकाच ठिकाणी मिळणार विविध सरकारी योजनांचे लाभ !
मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी…
Read More » -

दापचेरी दुग्ध प्रकल्पाच्या जमिनीची 15 मेपर्यंत मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई, दि. 13 : दापचेरी (जि.पालघर) येथे दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने दुग्ध व्यवसाय विकास, महसूल, भूमि अभिलेखच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण…
Read More » -

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार !
नांदेड, दि.१० एप्रिल: ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा…
Read More » -

पंचनामे पूर्ण होताच तत्काळ शेतकर्यांना आर्थिक मदत देणार ! रेमंडसारख्या उद्योजकांशी गेल्याच आठवड्यात चर्चा, किमान 15 विविध कंपन्यांशी सरकार संपर्कात !!
अमरावती, दि. 10 एप्रिल – विविध कार्यक्रमांसाठी आज अमरावतीला आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाकडून अलिकडेच गारपीट आणि अतिवृष्टीमुळे…
Read More » -

अवकाळीने त्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना सरकार अयोध्येला जाऊन बसले, देवाच्या दर्शनासाठी अख्खं सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो !
मुंबई दि. १० एप्रिल – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत…
Read More » -

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. १० : प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा…
Read More » -

जालन्यातील एचडीएफसी बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याचा खून करून मृतदेह मंठा मार्केट यार्ड परिसरात फेकला ! उंबरखेड ते जालना करायचा अपडाऊन !!
जालना, दि. ८ – अराईज बीपीओ कंपनी मार्फत वसुली अधिकारी म्हणून एचडीएफसी बँक जालना येथे कार्यरत वसुली अधिकार्याचा खून करून…
Read More »

















